शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
2
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
3
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
4
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
5
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
6
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
7
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
8
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
9
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
10
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
11
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
12
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
13
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
14
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
15
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
16
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
17
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
18
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
19
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
20
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

केंद्रीय चौकशी पथकाच्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 18:50 IST

गोव्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्यात एका वाघिणीला आणि तिच्या तीन बछडय़ांना विष घालून मारले गेले.

पणजी : चार वाघांच्या हत्त्ये प्रकरणी चौकशी करून केंद्रीय पथक माघारी परतले आहे. या पथकाने प्रत्यक्ष म्हादई अभयारण्यालाही भेट दिली व आरोपींनाही अनेक प्रश्न केले. या पथकाचा अहवाल आल्यानंतरच गोव्यात यापुढे व्याघ्र प्रकल्प साकारण्याची गरज आहे की नाही ते स्पष्ट होणार आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालावर नियोजित व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य ठरेल.

गोव्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्यात एका वाघिणीला आणि तिच्या तीन बछडय़ांना विष घालून मारले गेले. स्थानिक धनगर कुटूंबातील दुभत्या जनावरांवर वाघांनी अगोदर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे धनगर कुटूंबातील व्यक्तींनी विष घालून वाघांचा जीव घेतला. या प्रकरणी कुटूंबातील पाच पुरुषांना अटक झाली आहे. तिघापैकी दोघा बछडय़ांना संशयीत आरोपींकडून पुरण्यात आले होते. या प्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने दोघा वरिष्ठ अधिका:यांचे पथक नेमले. हे पथक गोव्यात आले. त्यांनी गोव्याच्या प्रधान मुख्य वनपालासह अन्य वन अधिका:यांची भेट घेतली. म्हादई अभयारण्यात प्रत्यक्ष कुठे वाघांना पुरण्यात आले होते तेही या पथकाने जाऊन पाहिले. पथकाचा अहवाल पुढील पाच दिवसांत येणो अपेक्षित आहे.

दरम्यान, म्हादई अभयारण्य हे 208 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे. त्यात एकूण चार मोठे वाघ होते. त्यातील वाघिणीचा मृत्यू झाल्याने आता तीन वाघ शिल्लक राहिले आहेत. हे वाघ बाजूच्या कर्नाटकमधील भीमगड अभयारण्यातूनही गोव्यात येतात. गोव्यात व्याघ्र प्रकल्प साकारायला हवा अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. दुस:याबाजूने स्थानिक आमदार व राज्याचे उद्योग मंत्री विश्वजित राणो यांनी व्याघ्र प्रकल्प राबविण्यास विरोध केला आहे. व्याघ्र प्रकल्प राबविल्यास आपल्या मतदारसंघात विकास कामांना खिळ बसेल असे ते म्हणाले. मात्र केंद्रीय चौकशी पथकाने गोव्याहून निघण्यापूर्वी स्थितीचा अभ्यास केलेला असल्याने काही प्रमाणात त्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असेल.

टॅग्स :Tigerवाघ