शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

केंद्रीय चौकशी पथकाच्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 18:50 IST

गोव्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्यात एका वाघिणीला आणि तिच्या तीन बछडय़ांना विष घालून मारले गेले.

पणजी : चार वाघांच्या हत्त्ये प्रकरणी चौकशी करून केंद्रीय पथक माघारी परतले आहे. या पथकाने प्रत्यक्ष म्हादई अभयारण्यालाही भेट दिली व आरोपींनाही अनेक प्रश्न केले. या पथकाचा अहवाल आल्यानंतरच गोव्यात यापुढे व्याघ्र प्रकल्प साकारण्याची गरज आहे की नाही ते स्पष्ट होणार आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालावर नियोजित व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य ठरेल.

गोव्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्यात एका वाघिणीला आणि तिच्या तीन बछडय़ांना विष घालून मारले गेले. स्थानिक धनगर कुटूंबातील दुभत्या जनावरांवर वाघांनी अगोदर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे धनगर कुटूंबातील व्यक्तींनी विष घालून वाघांचा जीव घेतला. या प्रकरणी कुटूंबातील पाच पुरुषांना अटक झाली आहे. तिघापैकी दोघा बछडय़ांना संशयीत आरोपींकडून पुरण्यात आले होते. या प्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने दोघा वरिष्ठ अधिका:यांचे पथक नेमले. हे पथक गोव्यात आले. त्यांनी गोव्याच्या प्रधान मुख्य वनपालासह अन्य वन अधिका:यांची भेट घेतली. म्हादई अभयारण्यात प्रत्यक्ष कुठे वाघांना पुरण्यात आले होते तेही या पथकाने जाऊन पाहिले. पथकाचा अहवाल पुढील पाच दिवसांत येणो अपेक्षित आहे.

दरम्यान, म्हादई अभयारण्य हे 208 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे. त्यात एकूण चार मोठे वाघ होते. त्यातील वाघिणीचा मृत्यू झाल्याने आता तीन वाघ शिल्लक राहिले आहेत. हे वाघ बाजूच्या कर्नाटकमधील भीमगड अभयारण्यातूनही गोव्यात येतात. गोव्यात व्याघ्र प्रकल्प साकारायला हवा अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. दुस:याबाजूने स्थानिक आमदार व राज्याचे उद्योग मंत्री विश्वजित राणो यांनी व्याघ्र प्रकल्प राबविण्यास विरोध केला आहे. व्याघ्र प्रकल्प राबविल्यास आपल्या मतदारसंघात विकास कामांना खिळ बसेल असे ते म्हणाले. मात्र केंद्रीय चौकशी पथकाने गोव्याहून निघण्यापूर्वी स्थितीचा अभ्यास केलेला असल्याने काही प्रमाणात त्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असेल.

टॅग्स :Tigerवाघ