शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 2:01 PM

राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे. राज्यातील काही भागात उष्णता ३५ अंश सेल्सियस पर्यंत पोहचली आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील काही दिवसांत तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली आहे. 

ढगाळ वातावरण डोकेदुखी-

ढगाळ वातावणामुळे अनेकांना डोकेदुखी उल्टी तसेच इतर आजार वाढले आहेत. गेेले चार दिवसांपासू्न राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते पण पााऊस न पडता उष्णतेत वाढ होत आहे. तसेच या ढगाळ वातावणामुळे आर्द्रता वाढली आहे. याचा परिणाम लोकांच्या थेट आरोग्यावर जाणवत आहे. अनेकांना सध्या उल्टी जोर तसेच डोकेदुखी सारखे आजार वाढले आहे. लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

उष्णतेत प्रचंड वाढ-

राज्यातील एप्रिल महिना सुरु झाल्यापासून उष्णता वाढली तर पुढील आठवड्यात उष्णतेत आणखी भर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात कमाल तापमान ३५ अंश वर गेले आहे तर किमान तापमान २९ अंश पर्यंत आहे. यात आणखी वाढ होऊन ३६ अंश सेल्सियसवर जाणार आहे. असे हवामान खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे या उष्णतेतून बचाव करण्यासाठी आरोग्य खाते हवामान खात्याने विविध सुचना जारी केल्या आहेत.

टॅग्स :goaगोवाTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात