शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CoronaVirus News: गोव्यात तीन दिवसांत 29 कोविडग्रस्तांचे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 19:57 IST

आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 315 बळी

पणजी : राज्यात गेल्या तीन दिवसांत म्हणजे रविवार, सोमवार व मंगळवारी एकूण 29 कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. डिचोलीतील एका 27 वर्षीय महिलेचाही मयत कोविडग्रस्तांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत कोविडने एकूण 315 रुग्णांचे बळी घेतले आहेत.सोमवारी चौदाजणांचे कोविडने बळी घेतल्यानंतर आरोग्य खात्याची यंत्रणा गडबडली. मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली, त्यात आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव, सर्व कोविड इस्पितळांचे प्रमुख, आरोग्य केंद्रांचे अधिकारी वगैरे सहभागी झाले. मृत्यूंचे प्रमाण शून्यावर यायला हवे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र लोकांनी ताप वगैरे लक्षणो सात-आठ दिवस अंगावर काढू नयेत असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. होम आयसोलेशनमध्ये जे कोविडग्रस्त असतात, त्या व्यक्तींच्या आणि कोविड काळजी केंद्रातील रुग्णांच्या संपर्कात आरोग्य अधिका:यांनी रहावे अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली.मंगळवारी नऊ कोविडग्रस्तांचा बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात जीव गेला. मडगावच्या ईएसआय इस्पितळात दोघांचे निधन झाले. एक रुग्ण तर गोमेकॉत आल्या आल्याच मरण पावला. मडगाव येथील 68 वर्षीय पुरुष रुग्ण, पारोडा-सासष्टी येथील 83 वर्षीय रुग्ण, वास्कोतील 82 वर्षीय नागरिक, केपेतील 82 वर्षीय महिला, बागा कळंगुट येथील 34 वर्षीय पुरुष रुग्ण, सांताक्रुझ येथील 52 वर्षीय पुरुष रुग्ण, दाबोळी येथील 55 वर्षीय महिला, खोर्ली म्हापसा येथील 90 वर्षीय पुरुष रुग्ण, पर्वरी येथील 79 वर्षीय पुरुष आणि आमोणा डिचोली येथील 72 वर्षीय महिला रुग्ण यांचे मंगळवारी कोविडमुळे निधन झाले. कोविडमुळे मरणाऱ्यांची संख्या एकदम शून्यावर यावी ही समाजाच्या सर्व घटकांची जबाबदारी आहे. केवळ डॉक्टर किंवा सरकारचीच जबाबदारी नव्हे. कोविडची लक्षणो दिसल्यानंतर लगेच प्रत्येकाने उपचारांसाठी इस्पितळात यायला हवे. मेलेल्या अवस्थेतच कोविडग्रस्तांना इस्पितळात आणले जाते. परवा एक युवक मरण पावला, त्याला लक्षणो दिसताच लगेच इस्पितळात आणणो ही त्याच्या पालकांचीही जबाबदारी होती. वेळेत जर रुग्ण इस्पितळात आला तर त्याच्यावर उपचार करता येतात. आमच्याकडे सगळ्य़ा सुविधा आहेत. आता ऑक्सीजन देखील पुरेसा उपलब्ध आहे.- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या