शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

हंगामी पावसाचे इंचाचे शतक पार; आतापर्यंत ५७.२ टक्के अतिरिक्त पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2024 14:44 IST

पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

पणजी: राज्यात हंगामी पावसाचे शतक पूर्ण झाले आहे. राज्यात १०० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात २० दिवसांत  विक्रमी ६३ इंच पाऊस झाला आहे. आतापर्यंत ५७ टक्के अतिरिक्त पाऊस नोंद करण्यात आला आहे. राज्यात हवामान खात्याने पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

राज्यात १ जून ते २० जुलै  पर्यंत १०० इंच पावसाची झाली आहे. जूनमध्ये ३७ इंच पाऊस झाला तर जुलैमध्ये ६३ इंच पाऊस  झाला आहे. यंदा जुलै संपूर्ण महिनाभर मुसळधार पाऊस सुरु आहे. आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस जुलै महिन्यात झाला आहे. राज्यात आतापर्यंत वाळपई, साखळी, पेडणे, फोंडा, काणकोण, सांगे या केंद्रात पावसाचे शतक पूर्ण झाले आहे. वाळपईत सर्वाधिक जास्त म्हणजे ११५ इंच पाऊस झाला आहे.

: पडझड आणि नुकसान

राज्यात हा महिनाभर मुसळधार पाऊस सुरु असून राज्यात माेठ्या प्रमाणात मातीच्या  घरांची पडझड झाली आहे. तसेच १ हजाराहून अधिक झाडे पडण्याच्या घटना घडल्या.  ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. यंदा मोठ्या प्रमाणत शेताची नाशाडी झाली. शेतकऱ्यांनी भात बियाणांच्या केलेल्या शेतात पावसाच्या पुराचे पाणी घुसले.  त्याचप्रमाणे या पावसाने अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांचे आर्थिक नुकसान झाले.  तसेच आतापर्यंत पाच जणांचा बळीही यंदाच्या पावसात गेला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस