शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

हंगामी पावसाचे इंचाचे शतक पार; आतापर्यंत ५७.२ टक्के अतिरिक्त पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2024 14:44 IST

पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

पणजी: राज्यात हंगामी पावसाचे शतक पूर्ण झाले आहे. राज्यात १०० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात २० दिवसांत  विक्रमी ६३ इंच पाऊस झाला आहे. आतापर्यंत ५७ टक्के अतिरिक्त पाऊस नोंद करण्यात आला आहे. राज्यात हवामान खात्याने पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

राज्यात १ जून ते २० जुलै  पर्यंत १०० इंच पावसाची झाली आहे. जूनमध्ये ३७ इंच पाऊस झाला तर जुलैमध्ये ६३ इंच पाऊस  झाला आहे. यंदा जुलै संपूर्ण महिनाभर मुसळधार पाऊस सुरु आहे. आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस जुलै महिन्यात झाला आहे. राज्यात आतापर्यंत वाळपई, साखळी, पेडणे, फोंडा, काणकोण, सांगे या केंद्रात पावसाचे शतक पूर्ण झाले आहे. वाळपईत सर्वाधिक जास्त म्हणजे ११५ इंच पाऊस झाला आहे.

: पडझड आणि नुकसान

राज्यात हा महिनाभर मुसळधार पाऊस सुरु असून राज्यात माेठ्या प्रमाणात मातीच्या  घरांची पडझड झाली आहे. तसेच १ हजाराहून अधिक झाडे पडण्याच्या घटना घडल्या.  ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. यंदा मोठ्या प्रमाणत शेताची नाशाडी झाली. शेतकऱ्यांनी भात बियाणांच्या केलेल्या शेतात पावसाच्या पुराचे पाणी घुसले.  त्याचप्रमाणे या पावसाने अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांचे आर्थिक नुकसान झाले.  तसेच आतापर्यंत पाच जणांचा बळीही यंदाच्या पावसात गेला आहे.

टॅग्स :goaगोवाRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस