शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही २६३ गावांना पावसाळी ‘नवसंजीवनी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातही भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात पूरबाधित गावांची संख्या जास्त आहे. ...

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसतो. त्यातही भामरागड, एटापल्ली आणि अहेरी तालुक्यात पूरबाधित गावांची संख्या जास्त आहे. नवसंजीवनी योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्याला प्रतिकार्ड १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ, तर प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांला प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याप्रमाणे वाटप केले जाते. या परिमाणानुसार चार महिन्याचे धान्य संबंधित तालुक्याच्या शासकीय गोदामात पोहोचविण्यात आले. तेथून ते रेशन दुकानापर्यंत पोहोचविले जात आहे.

काही तालुक्यात रस्त्याची कामे अर्धवट असल्यामुळे त्या मार्गावरून वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे यावर्षी गावांची संख्या वाढल्याचे अधिकारी सांगत आहेत.

बाधित गावांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली

ग्रामीण भागात रस्ते व पुलांचे जाळे दरवर्षी विणले जाते. त्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांची संख्या दरवर्षी कमी होणे अपेक्षित आहे. परंतू प्रत्यक्षात यावर्षी ही संख्या वाढल्यामुळे यामागील रहस्य काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्यावर्षी पुरवठा विभागाने नवसंजीवनी योजनेतून २५२ गावांना धान्य पुरवठा केला होता. यावर्षी त्यात वाढ होऊन २६३ गावांना धान्य पुरवठा केला जात आहे. यामुळे गेल्या वर्षभरात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी आणखी बिघडली का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

योजनेचा लाभ मिळणारी गावे

तालुका संपर्क तुटणारी गावे रेशन दुकाने पोहोचलेले धान्य

धानोरा ३८ १६ ९

मुलचेरा ६ ३ ३

अहेरी ५८ २६ १२

भामरागड ५९ २२ २०

एटापल्ली ७४ ३७ २२

सिरोंचा २८ २३ ९

एकूण २६३ १२७ ७५