शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Corona Virus in Gadchiroli; कोरोनाच्या धास्तीने 'त्यांनी' नदीतच थाटला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 6:19 PM

कोरोना विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. या विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे.एकमेकांपासून अंतर पाळणे हा कोरोनाची बाधा होऊ न देण्याचा एकमेव उपाय आहे. घरातील सज्ञान व्यक्ती अंतर ठेवूनच वावरत असले तरी लहान मुलांना थांबविणे कठीण होते. भविष्यात कोरोनाची लागण झाल्यास उपचार करणे कठीण होईल. ही बाब लक्षात घेऊन संजय व अजय या दोघा भावांनी इंद्रावती नदी पात्रात कुटुंब हलविले आहे. नदीतील रेतीवर झाडाच्या फांद्यांचे मंडप उभारले आहे. नदीतील थंडगार हवा मन प्रसन्न करते. तसेच नदीचे पूर्ण पात्र हे मुलांसाठी अंगण आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसुध्दा आनंदात आहे, अशी माहिती अजय व संजय यांनी लोकमतला दिली. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन सरकार, प्रशासन व माध्यमांद्वारे वेळोवेळी केली जात आहे. मात्र अनेकवेळा सुशिक्षीत नागरिकही अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. अल्पशिक्षीत असलेल्या अजय व संजयला मात्र सामाजिक अंतराचे महत्त्व कळले. त्यामुळेच त्यांनी भामरागड येथील स्वत:चे राहते घर सोडून इंद्रावती नदीच्या पात्रात संसार थाटला आहे. त्यांनी घेतलेली दक्षता ही शहरी भागातील नागरिकांसाठी धडा आहे. २२ मार्चपासून हे कुटुंब नदी पात्रात संसार थाटून आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस