शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पूल असूनही मार्ग निरूपयोगी

By admin | Updated: October 26, 2016 01:59 IST

पावसाळ्यात वारंवार मार्ग बंद होत असल्यामुळे राजोली व परिसरातील नागरिकांनी गावानजीकच्या कठाणी नदीवर

राजोली येथील स्थिती : चार वर्षांपूर्वी बांधकाम; कच्च्या रस्त्याच्या दोन्ही कडा गेल्या वाहूनधानोरा : पावसाळ्यात वारंवार मार्ग बंद होत असल्यामुळे राजोली व परिसरातील नागरिकांनी गावानजीकच्या कठाणी नदीवर पूल बांधण्याची मागणी लावून धरली. या मागणीची दखल घेऊन शासनाने गावालगतच्या कठाणी नदीवर चार वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम केले. येथून दळणवळणही सुरू झाले. परंतु पुलाच्या दोन्ही बाजंूनी पुलाला जोडणारा पक्का रस्ता बांधण्यात आला नाही. त्यामुळे येथे पूल असूनही मार्ग निरूपयोगी ठरत आहे. धानोरा तालुक्याच्या राजोली मार्गावर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी कठाणी नदीवर पूल बांधण्यात आला. पूल बांधून रस्ताही तयार करण्यात आला. परंतु पुलाच्या दोन्ही टोकाला जोडणारा रस्ता कच्च्या स्वरूपाचा तयार केल्याने पहिल्याच पुरात दोन्ही टोकाकडील रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणे कठिण झाले. पावसाळ्यात नदीतून पुराचे पाणी व पूल असतानाही रस्त्याअभावी वर चढता न येणे अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला पूल निरूपयोगी ठरत आहे. येथील पुलाच्या दोन्ही बाजुंनी पक्क्या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनेही सादर करण्यात आली. परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. यामार्गे शालेय विद्यार्थी व नागरिकांचे आवागमन असते. पावसाळ्यात राजोली येथील शाळकरी मुली नवरगावमार्गे धानोऱ्याला शिक्षणासाठी येतात. त्यामुळे दोन किमी ऐवजी त्यांना १२ किमीची पायपीट करावी लागते. (तालुका प्रतिनिधी)