लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य शासनाने सहा राज्यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यात तेलंगणा राज्य वगळण्यात आले आहे. हजारो मजूर तेलंगणा राज्यात अडकले असताना त्यांचा विसर सरकारला कसा पडला? असा प्रश्न येथे उपस्थित केला जा ...
तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर गोदावरी नदीमार्गे विविध घाटांवरून परतण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी एकाच दिवशी सुमारे २०४ मजुरांनी गोदावरीमार्गे सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. या सर्वांना ताब्यात घेऊन आठ आश्रयगृहात क्वॉरंटाईन करून ठेवण्या ...
जिल्ह्यातील रुग्णालयांसोबतच संशयितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी विविध ठिकाणची शासकीय वसतिगृहे प्रशासनाने आधीच ताब्यात घेतली आहेत. रुग्णालयांसह त्या वसतिगृहांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात कोविड निगा केंद्र (सीसीसी), जिल्हा क ...
तेंदूपत्ता हंगाम मुख्यत: मे महिन्यात असतो. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथील मजुरांना रोजगार उपलब्ध होते. मात्र लाखो मजुरांना रोजगार पुरविणाऱ्या या हंगामाला यावर्षी ‘कोरोना’चे ग्रहण लागले आहे. सदर हंगामासाठी शासनाने ...
कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक बाब म्हणून पाणीपुरवठा, नळ पाईपलाईन व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामांना परवानगी दिली आहे. पाणी ही माणसाची अत्यावशक गरज असल्याने ही कामे सुरू ठेवावी, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. गडचिरोली पालिकेअंतर् ...
विष्णूपद गाईन यांच्या कुटुंबाला शासनाने पाच एकर शेतजमीन दिली. त्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरींचे बांधकाम केले. जमीन मुरमाडी असल्याने आवश्यक प्रमाणात धानाचे उत्पादन होत नव्हते. त्यानंतर पाच एकर जमिनीचे दोन भाग करून २०१६-१७ मध्ये ‘म ...
तळोधी येथे लॉकडाऊनच्या काळात १४ एप्रिलपर्यंत गावातील स्वयंसेवकांनी नाकेबंदी केली. त्याकाळात पोलीस पाटील अनिल कोठारे, तंमुस अध्यक्ष परशुराम कुनघाडकर, समितीचे मिलींद मेडपीलवार आदींनी भेट देऊन दारूविक्रेत्यांना वारंवार तंबी दिली. परंतु या तंबीचा दारुविक ...
ग्रामीण भागातील नागरिकांचा बँकेत जाण्याचा त्रास वाचावा, यासाठी देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील पंकज वंजारी या तरूणाने गावाच्या बाहेर रस्त्यावरच बँक सेवा सुरू केली आहे. ...
धानोरा तालुक्याचा बराचसा भाग छत्तीसगड राज्याला लागून आहे. अनेक गावात छत्तीसगडी भाषा बोलली जाते. ही जाण ठेवून गोंडी, मराठी व छत्तीसगडी भाषेत ऑडिओ क्लिप तयार करुन वाहनाद्वारे ग्रामीण भागात जनजागृती करण्यास शुभारंभ करण्यात आला. ...
कोरोनाच्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू आहे. यामध्ये किराणा, भाजीपाला, औषधी आदींचा समावेश आहे. महिनाभरानंतर पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने आत्तापासून कांद्याची मागणी वाढली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कांद्याची ...