सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. उंदीरवाडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नसल्याची भूमिका घेतली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात ...
पूरपरिस्थितीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे सदर नदीवर नव्याने पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आष्टीवासीयांकडून सातत्याने होत होती. आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पूल हा ब्रिटिश सरकारच्या ...
राज्यात या अभियानांतर्गत २०२० ते २०२४ या पाच वर्षात प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. त्यातील ५ कोटी वृक्ष लागवड वन विभागामार्फत तर ५ कोटी वृक्ष लागवड इतर विभागांमार्फत केली जाणार आहे. हरीत महाराष्ट्राचे स्वप् ...
आरमोरी शहरानजीकच्या शिवणी, वघाळा घाट, डोम घाट, डोंगरगावनजीकची नदी, जोगीसाखरा नजीकच्या नदीमधून लाखो रुपयांच्या रेतीची दररोज तस्करी केली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर चोरीची रेती तीन हजार रुपयांपासून पाच हजार ...
देसाईगंजमध्ये आता पर्यंत ४००७ नागरिक बाहेरून प्रवास करून आले आहेत. त्यापैकी १४५६ प्रवाशी अजुनही आरोग्य विभागाच्या निरिक्षणाखाली आहेत. एकुण तीन संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमध्ये त्यांना ठेवले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान रात्री उशि ...
एमएच १४ सीएक्स ६००३ क्रमांकाची झायलो गाडी गडचिरोलीकडून आरमोरीकडे जात होती. दरम्यान सदर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठाणी नदीजवळ या वाहनाची झाडाला भीषण धडक बसली. त्यानंतर हे वाहन रस्त्याच्या पलिकडे शेतात जाऊन उलटले. अपघातानंतर वाहनातील दोघेही ...
केंद्र शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास आराखडा व बालकल्याण पुरस्कारासाठी जानेवारी २०२० मध्ये प्रस्ताव मागविले होते. याकरिता २०१८-१९ हे आर्थिक वर्ष मूल्यांकना ...
जिल्ह्यात सध्या खरिपाची कामे जोमाने सुरु आहेत. पेरणी योग्य पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणावर भर दिल्या जात असल्याने विद्यार्थी पालकांकडे मोबाईल घेऊन देण्यासंदर्भात मागणी करीत आहेत. या मागणीमुळे मात्र पालक ...