महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्र शासनामार्फत चालविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कोरोना साथीच्या उद्रेकावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शास ...
गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया व अध्ययन तसेच अध्यापन प्रक्रियेबाबत १२ जून रोजी प्राचार्यांची ऑनलाईन सभा घेतली. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील १२० प्राचार्य व विद्यापीठाच्या पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांनी सहभाग घेतला ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बर्डी परिसरात पाळत ठेवली. दरम्यान एमएच ३१ सीआर ०३२२ क्रमांकाचे चारचाकी वाहन क्रमांकाची चारचाकी वाहन दारूची तस्करी होत होती. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर राहूल टेंभुर्णे याच्या घरासमोर हे वाहन थांबले. दरम्यान व ...
विद्यादानासोबत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या या दाम्पत्याच्या मोफत शिकवणी वर्गात एका उन्हाळ्याच्या सुटीत एक विद्यार्थी आपली अडचण घेऊन आला. मला तालुक्याच्या ठिकाणी राहून इथेच अभ्यास करायचा आहे असे त्याने विजय सरांना सांगितले. त्याची शिक्षणाबद्दलची आवड प ...
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष ...
जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिम ...
कन्नमवार नगरात रिलायन्स कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरलगत वेगवेगळे दोन ले-आऊट आहेत. या ले-आऊटलगत ओपन स्पेस असून आजूबाजूला घरांची वस्ती आहे. कन्नमवार नगराच्या घरातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी याच टॉवर खालून जात असते. रिलायन्स पेट्रोलपंपापासून मोठी नाली बा ...
अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यात गुळाची दारू मोठ्या प्रमाणात काढल्या जाते. अनेक अनेक जण यासाठी गुळाची अनधिकृतपणे साठवणूक करून दारू गाळणाऱ्यांना त्याची विक्री करतात. अशाच प्रकारे आलापल्ली येथील नामदेव पैका रेड्डी याने गुळाची साठवणूक करून ठेवल्याची म ...
कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे. ...