पातागुडम येथील संटी गोपय्या गोरगोंडा या इसमाची १५ फेब्रुवारी २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. संटी यांना तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुले शेती करतात. एका मुलाला एसटी महामंडळात शासनाने कंडक्टरची नोकरी दिली आहे. सध्या कोरोनामुळे तो घरीच आहे. भेटीदर ...
जोरदार पाऊस बरसला तरच रोवणीच्या हंगामाला उधाण येत असे. त्यात रोवणी आणि महिला यांचे अतूट असे नाते, एवढे कि महिलांशिवाय रोवणीची कल्पना पण होऊ शकत नाही. परंतु आजपासून ३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आतासारखी रोवणीची गुत्ता (हुंडा) पद्धत नव्हती. त्यामुळे येथील ...
शेती व शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. मात्र गरीब शेतकरी महागडी यंत्रे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाकडून कृषी यंत्र व अवजारे खरेदीसाठी शासनाकडून जवळपास निम्मे अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर, रोटावेटर, दालमिल आदी अवजा ...
अंकिसाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजवर इकडून तिकडे जाण्यासाठी पूल बांधले आहे. या पुलावरून दुचाकी वाहने व पायदळ व्यक्ती ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिगड्डा बॅरेज, कालेश्वरम व धर्मपुरी पुलावर पोलीस च ...
‘दिव्यांग’ मराठी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय साकारल्याबद्दल सुरभी जांभुरे हिला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्काराने मुंबई येथील अंधेरी ओशिवारा लिंक रोडजवळ पार पडलेल्या ११ व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. ...
नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट्स नर्सिंग असोसिएशन चातगावच्या वतीने धानोरा तालुक्याच्या कुडकवाही येथे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ४ जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. दरम्यान गावातील नागरिकांना याप्रसंगी क ...
देसाईगंज तालुक्यातील गावसंघटनेच्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठून अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. आरमोरी पोलीस ठाण्यात शहरातील व किटाळी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक बोंडसे, पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांना राखी ...
या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर ...
चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआ ...