महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरच्या गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात २०० गावांचा चार महिनेपर्यंत जगाशी संपर्क तुटत असताना हे लोक मात्र ‘अदखलपात्र’ ठरतात. ...
केंद्र सरकारने दीड वर्षापूर्वी देशातील ११५ अतिमागास जिल्ह्यांची यादी तयार करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा कृती आराखडा तयार केला. त्या यादीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हाही घेण्यात आला. आरोग्य, शिक्षणासह अनेक बाबतीत या जिल् ...
कचऱ्याचे ओला, सुका व घातक कचरा असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनाने २९ एप्रिल २०१७ रोजी शासन निर्णय काढून स्थानिक स्वराज्य संस्थांना तशी व्यवस्था करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. मात्र गडचिरोली नगर परिषदेने हा नियम धाब्यावर बसवून सर्वच ...
दोन दिवसांपूर्वी आरसीएफ कंपनीचा २२०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला. यापैकी ३५ मेट्रिक टन युरिया देलनवाडी येथील एका खासगी केंद्राला व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला उपलब्ध करून देण्यात आला. रोवणी झाली असल्याने शेतकरी आता धानपिकाला युरिया खताच ...
शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवावे, असे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही स ...
सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. ...
सिरकोंडा नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. पाण्याबरोबर येणारा गाळ पाईपासमोर जमा झाला होता. काही प्रमाणात पाईप सुद्धा बुजले होते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पुलावरून पाणी वाहण्यास सुरूव ...
भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तिन्ही नद्यांना पूर आला होता. भामरागड तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने प्रामुख्याने नदी काठी किंवा नाल्याजवळ सखल भागात धानाची शेती केली जाते. पुराचे प ...
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २६ किमी अंतरावर असलेल्या कंबलपेठा परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या नाल्यावर पाईप टाकून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. पु ...
जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात जंगलालगतच्या गावांमध्ये डासांचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळेच मलेरिया, डेंग्यु अशा डासजन्य आजारांचे प्रमाणही या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असते. गेल्या पाच वर्षाच्या मलेरिया रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल ...