मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणांचे पाणी वैनगंगा नदीत सोडले जात आहे. भंडारा जिल्ह्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता २३,२८९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सु ...
एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील लुटारू ट्रकचा पाठलाग करीत होते. मात्र ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये ड्रायव्हर एकटाच असल्याचे बघून लुटारूंनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक थांबविला नाही. काही दूर पुन्हा ट्रकचा पा ...
चामोर्शीतील बाधितांमध्ये आंबेडकर वॉर्डातील १७ जण व नगर पंचायत क्षेत्रातील ४ जणांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगड राज्यातून अहेरीत आलेले २ बांधकाम व्यावयायिक, गडचिरोलीतील ५ जण यामध्ये १ कैदी, १ पोलीस, नागपूरवरून आलेला १ व जिल्हा रूग्णालयातील २ जणांचा समाव ...
एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे ...
विसोरा येथील शेकडो विद्यार्थी तथा पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाने बंद असलेली शाळा पुन्हा सुरू झाल्यास आपण आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार आहात का यावर वातार्लाप केला असता विद्यार्थी, पालकांनी अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मार्च महिन्याच्या ...
अनेक गावात खेळण्यासाठी आणि शारीरिक कसरतींचा सराव करण्यासाठी मैदान नाही, परंतु पोलीस किंवा सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याची उर्मी मनात जागी झाल्याने काही युवक स्वस्थ बसू शकत नव्हते. अखेर हार न मानता गावाजवळून वाहणाºया गाढवी नदीतील रेतीच्या सपाट जागेला ...
या नवीन रुग्णांमध्ये एक आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून १ जण, चामोर्शी येथून आलेला १, रामनगर येथील ४, सामान्य रूग्णालयातील ७ जण यामध्ये कनेरी येथील १, शिवनी येथील १, चणकाईनगर येथील रु ग्णालयात दाखल असलेला १ असे १६ जण, तसेच विसोरा (वडसा) ये ...
नर्सेसचे सेवाविषयक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने पुकारलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील नियमित एएनएम/एलएचव्ही, कंत्राटी एएनएम (एनएचएम) सहभागी होत आहेत. नर्सेसच्या विविध मागण्यांमध्ये, आरोग्यसेवक महिलांची रिक्त पदे भरणे, रिक्त पदे भरताना कंत्राटी एनएचएम ...
ग्रामीण भागातील पुरूष व महिलांना प्रशिक्षणाअभावी बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. गावात चालू शकतील, असे उद्योग केल्यास बेरोजगारीचे संकट दूर होऊन ते आत्मनिर्भर होतील. या उद्देशाने सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ यांच्या पुढाकाराने ध ...