मार्च महिन्यापासूनच राज्यभरात काेराेनाचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली हाेती. मात्र राज्यात सर्वात शेवटी म्हणजे १८ मे राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी एकाच वेळी पाच रूग्ण आढळले होते. त्यातील चार रूग्ण कुरखेडा तालुक्यातील व एक रूग्ण चाम ...
समस्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर मांडली असता धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासन दिले. वनहक्क पट्टेधारकांची ऑनलाईन नाेंदणी होत नसल्याने त्यांनाही धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यातील काही जुने केंद्र बंद झाल्य ...
गडचिराेली नगर परिषदेची यापूर्वीची सर्वसाधारण सभा २६ डिसेंबर २०१९ राेजी पार पडली हाेती. वर्षभरापासून सभा न झाल्याने नवीन विकासकामांना ब्रेक लागला हाेता. अनेक अडथळ्यानंतर ११ डिसेंबर राेजी ऑनलाईन सभा निश्चित करण्यात आली. मात्र ऑनलाईन सभेला बहुतांश नगरसे ...
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनामार्फत पीक विमा याेजना राबविली जाते. खरीप हंगामात जिल्हाभरातील ३४ हजार ८३२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे माेठ्या प्रमाणात पिकांचे नुक ...
सिकलसेल आजाराच्या समूळ उच्चाटणासाठी उपचार उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळाेवेळी उपचार घ्यावा लागताे. शरीरातील हिमाेग्लाेबिनचे प्रमाण कमी हाेताच व्यक्ती अनेक आजाराला बळी पडून मृत्यूमुखी पडताे. सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे हाेताे. ...
जिल्हा पाेलीस अधीक्षक व अतिरिक्त पाेलीस अधीक्षकांनी अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे साेपविली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे पथक गडचिराेली शहरात गस्त घालत असताना ...
नवी करवाढ रद्द करण्यासह आरमोरी शहरात बंद पडलेली रोजगार हमीची कामे पूर्ववत सुरू करण्यात यावी, दररोज नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. मागेल त्याला नळ कनेक्शन देण्यात यावे, कोणतेही प्रमाणपत्र किंवा दाखले एकाच दिवशी देण्यात यावे, आरम ...
जिल्हाधिकारी सिंगला यांनी आरोग्य विभागाला माहिती गोळा करण्याचे आदेश दिले. सदर बैठकीत लसीकरणाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करण्यात आले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल रुड ...
नक्षलविरोधी पथकाने गस्त वाढवत नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडले. नागरिकांनीही कोणत्याच आवाहनाला दाद न देता सप्ताहभर सर्व व्यवहार सुरू ठेवले. पोलिसांनी निर्माण केलेले भयमुक्त वातावरण आणि सतर्कता यामुळे नक्षलवाद्यांना कोणत्याही हिंसक कारवाया करणे शक्य ...