निवेदनात आयसीडीएसचे खासगीकरण करून नये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण सप्ताह, अमृतआहार योजना, गृहभेटी, कुपोषण निर्मूलन व अंगणवाडीतील इतर कामे करावी लागतात. त्यामुळे कोविड सर्वेक्षण व माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे काम देऊ नये. कर्मचाऱ्यांचा थकीत प् ...
आता वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा धानपिकावर कीड व विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोन ते तीनदा फवारणी केली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनेक खासगी, शासकीय तसेच घरकुलांची कामे रखडली आहेत. या सर्व कामांकडे शासनाचे दुर्लक्ष असून शासनाकडून कोणतेही कार्यवाही व उपाययोजना होताना दिसून आली नाही. त्यामुळे जि.प.चे माजी सदस्य सुरें ...
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील ५७ वर्षीय कोरोनाबाधित आरोग्य कर्मचाºयाचा मृत्यू झाला. ते चामोर्शी तालुक्यात एमपीडब्लू म्हणून कार्यरत होते. ५६ जण कोरोनामुक्तही झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ...
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर २०२० पासून सुरू केली आहे. नागरीकांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील सर्व भागात प्रशासनाच्यावतीने २५८ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवक ...
गडचिरोली शहराच्या प्रथम नागरिक, अर्थात या शहराच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे अलीकडे न पटणाऱ्या गोष्टींबद्दल जाहीरपणे आपला संताप व्यक्त करताना दिसतात. ...
मानापुरातून पिसेवडधाकडे जाणारा अंतर्गत रस्ता अनेक वर्षांपासून रूंद होता. या रस्त्याने बैलगाड्या, ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाहने सहज जात होते. परंतु कालांतराने गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने रस्ता फारच अरूंद झाला. त्यामुळे येथून चारचाकी वाहने व विरूद्ध दिश ...
चामोर्शी तालुक्याच्या पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय दवाखाने थातुरमारतूर सुरू आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. मागील महिन्यात या आजाराने थैमान घातले होते. पशुसंवर्धन विभागामार्फत पाळीव जन ...
क्रियाशिल कोरोना बाधितांपैकी गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील ७७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये गडचिरोलीमधील २७ जणांचा समावेश आहे. ...
आता गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाविरूद्धची लढाई अंतिम टप्प्यात आहे, असे म्हणता येईल. हा वेग पाहता येत्या २०२२ पर्यंत या जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपायला पाहीजे, असा विश्वास गडचिरोली जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त ...