१८ डिसेंबर राेजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास बाेडधा येथील पांडुरंग राऊत व त्यांचा मुलगा प्रवीण हे दाेघेजण पाेर्लावरून बाेडधाकडे दुचाकीने आपल्या गावाकडे जात हाेते. दरम्यान पाेर्ला गावाजवळच्या जंगलात रस्त्यावर तीन पट्टेदार वाघ उभे हाेते. त्यातील दाेन ...
१८ मे राेजी जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर काेराेना रूग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. काेराेना रूग्ण आढळून येत असले तरी त्यातील किती रूग्ण दुरूस्त हाेतात. हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. राज्याच्या सार्वजनिक आराेग्य विभागाच्या एकात्मि ...
गडचिराेली जि.प. अंतर्गत एकूण ४५ प्राथमिक आराेग्य केंद्र आहेत. प्रत्येक पीएचसीस्तरावर काेराेना लस साठवणुकीसाठी फ्रिजर व आयएलआर व्यवस्था आहे. पण त्यांच्या काेल्ड बाॅक्सची साठवण क्षमता किती यानुसार नियोजन झालेले नाही. लसीकरणाच्या ठिकाणी तीन खाेल्यांची व ...
नगर विकास विभागाच्या नियमानुसार प्लाॅट मालकाने सर्वप्रथम रस्ता, वीज, नाली या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. एनएचे प्लाॅट असलेल्या ठिकाणी या सुविधा पुरविल्या जातात. मात्र एनएचे प्लाॅट महाग असल्याने काही नागरिक हे प्लाॅट खरेदी न करता शे ...
दोन दिवसांपूर्वी सरपण वेचण्यासाठी गेलेल्या इंदिरानगरातील महिलेवर हल्ला करून ठार करणाऱ्या वाघाचा ठावठिकाणा अद्यापही लागला नाही. दरम्यान त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करत कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी यासाठी शिवसेना प ...
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर (१९६०) गाव तिथे शाळा हे धाेरण शासनाने अवलंबले. त्यावेळी माेठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची भरती झाली. हे शिक्षक १९९५ पासून सेवानिवृत्त हाेण्यास सुरूवात झाले. त्यांची जागा भरण्यासाठी दरवर्षी नवीन प्राथमिक शिक्षकां ...
fishermen Gadchiroli News गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमुळे सिंचनाची साेय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा राेजगार प्राप्त झाला आहे. ...
कोरोनाकाळापासून बंद असलेले गेट नागरिकांच्या रहदारीसाठी उघडे करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान ३१ डिसेंबरपर्यंत गेट उघडण्यासह इतर आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य संदीप पोरेत व ...
नोकरदार वर्गाला वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या पगारात अलीकडच्या काही वर्षात बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या राहणीमानातही आमुलाग्र बदल झाला आहे. आर्थिक सुबत्तेसोबत भौतिक गरजाही वाढत असल्यामुळे कर्मचारी वर्गात आता चारचाकी वाहनाची खरेदी सर्रास होत असल् ...