जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्यात आल्याने ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांची रोजगाराची संधी हिरावली गेली. जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या अधिक ... ...
लाेकमत न्यूज नेटवर्क आरमाेरी : बालकांच्या शैक्षणिक विकासाचा पाया शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात रचला जातो. याच काळात त्यांच्या सर्वांगीण विकासाला ... ...
मंत्री सामंत गडचिरोलीतील दिवसभराचे कार्यक्रम आटोपून गुरूवारी नागपूरच्या दिशेने निघाले होते. आरमोरीतील नवीन बसस्थानकजवळील फूटपाथवर असलेला ‘सुंदर चहा’चा बोर्ड त्यांना दिसला आणि त्यांना चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी क्षणाचाही विचार न करता, त् ...
काेराेनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हाेते, मात्र वीजबिल माफ केले नाही. तसेच महावितरणतर्फे थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे. याविराेधात जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयांसमाेर भाजप पदाधिकाऱ्यांनी ...