जाेगीसाखरा : माेहफुलाच्या झाडाखालचा पालापाचाेळा जाळल्यामुळेच जंगलाला सर्वाधिक आगी लागत असतात. त्यामुळे नागरिकांनी पालापाचाेळा जाळण्याऐवजी ताे बाजूला जमा करून ... ...
यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच ...