धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील शेतकरी लालाजी विठाेबा कुदेशी यांची शेती राजाेली नदीपात्रालगत आहे. पुरामुळे शेतात वाहून आलेल्या ०.६५ हेक्टर आर जागेतील रेती उत्खनन करण्याची त्यांनी रीतसर परवानगी घेतली. त्यानुसार त्यांना दिनांक २४ फेब्रुवारी ते २० मार् ...
चामाेर्शी तालुक्याच्या सीमेवरुन बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गणपूर, दाेटकुली, बाेरघाट, जयरामपूर, वाघाेली, माेहाेर्ली, तळाेधी माेकासा, कुरूळ आदी गावातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे विविध बांधकामांसाठी रेती चाेरुन विक्री करण्याचा धंदा अने ...
जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करतात. त्या कचऱ्याला त्याच ठिकाणी जाळून तो न वीजवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी येते. यात ...
आपला आजार जर नियंत्रित अवस्थेत असेल तर कोरोनाची लस घेतलीच पाहिजे, त्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा विश्वास तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस, महसूल कर्मचारी, स्थानिक ...
कुरखेडा येथील व्यावसायिक जयगोपाल पालीवाल हे मंगळवारला सकाळी एकटेच कार (एमएच ३१ डी. सी. २३४७) या वाहनाने कुरखेडावरून कोरचीकडे जात होते. दरम्यान, ९.३० वाजेचा सुमारास लेंढारी येथील मोठ्या पुलावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार हवेत सूर मारत १० ...
२६ फेब्रुवारीला ज्या युवकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली त्या युवकाच्या पत्नीनेही या हत्येसाठी लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी मायनिंग कंपनीला जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कंपनीने या हत्येचा मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. ए ...
मिळालेल्या माहितीच्या आधारे आसरअल्ली वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गस्तीदरम्यान पहाटे २ ते ३ वाजताच्या दरम्यान सोमनपल्लीकडून सिरोंचाकडे येणाऱ्या वाहनाची तपासणी करीत ... ...