सिरोंचा तालुक्यातील वाल्मिकी मत्स्यव्यवसाय संस्थेने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० या कालावधीत प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आल्याने संस्थेच्या सभासदांचे ... ...
गावात शिक्षणाची सोय नसल्यास जिल्ह्यातील अनेक विद्यार्थिनींना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. शाळेपर्यंतचे अंतर पायी चालावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसान ... ...
मागील वर्षी राज्य शासनाने थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी महात्मा जाेतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती याेजना सुरू केली हाेती. या याेजनेंतर्गत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्या शेतकऱ्य ...
राज्यातच नाही, तर गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी २६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २४० वर पोहोचली आहे. कोरोनाचे रुग्ण अधिक वाढू नये म्हणून जास्तीत जास्त आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’नुसार कामाला प्राधान्य द्य ...
जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी ... ...