Gadchiroli News नैसर्गिक वातावरणात सर्वाधिक हत्तींचे वास्तव्य असणारे ठिकाण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला. ...
सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लस ...
देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर ...
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून या भागात लसीकरण मोहिमेला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या भागात जाणीव जागृती करत समुपदेशनाच्या माध्यमातून लसीक ...
पूर्वी शिक्षकांचे वेतन ऑफलाइन पद्धतीने केल्या जात हाेते. दरम्यान, सर्व तालुक्यांकडून दरमहा शिक्षकांच्या वेतनाची मागणी हाेणे, वरिष्ठ कार्यालयास तरतुदीची मागणी करणे, त्यानंतर प्राप्त तरतूद सर्व तालुक्यास वितरित करणे या अवघड प्रक्रियेमुळे तसेच सर्व तालु ...
पुढच्या टप्प्यात जेल भराे आंदाेलन केले जाईल. त्यासाठी काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी नियाेजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी मंगळवारी केले. भानुदास माळी हे राज्यभरात ओबीसींच्या प्रश्नांवर ...
सरकारी कार्यालयात वावरताना मोबाइलचा वापर कसा, किती प्रमाणात करावा, याची आचारसंहिता आहे, पण अनेक वर्ग १ दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच याबद्दल माहीत नाही, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी कोणता आदर्श ठेवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘लोकमत’ने काही सरकारी कार्यालय ...
शासनाने भामरागड ग्रामसभेला २०१४ मध्ये पर्लकोटा नदीच्या बाजूने पश्चिमेकडील ४८३ हेक्टरचा वनहक्क पट्टा दिला. त्यातील वनौपजातून ग्रामसभेला मिळकत येत आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून त्या जागेवर तालुक्यातील लोक अतिक्रमण करत आहेत. वनविभाग किंवा कोणाकडूनह ...
कोरोनाचा संसर्ग अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हावासीयांना केले आहे. शासन व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील सर्व निर्देश, सूचना, अटी व शर ...
तालुक्यातील वडधा या गावातील रहिवासी असलेल्या शेतकरी किशोर दुधराम राऊत (४५ वर्ष) यांनी मानसिक तणावातून झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...