जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी १00 टक्के करवसुली करून जिल्हा परिषद प्रशासन व शासनास सहाकार्य करावे, असे राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे धोरण आहे. ...
प्रलंबित मागण्या सोडवाव्या यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी गट-अ तर्फे बुधवारपासून असहकार आंदोलनाला सुरूवात केली आहे. डॉक्टरांनी काळ्या फीत लावून काम केले. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तहसील अंतर्गत मेटेजांगडा जंगल परिसरात सोमवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वेगवेगळय़ा बटालियनच्या जवानांनी स्थानिक पोलीस दलाच्या ...
उन्हाळ्यात टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट अनेक शहरात ठिकाणी लावली जाते. परंतु टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावतांना नदीपात्र, तलाव, बोड्या यांचा सर्वाधिक वापर केला जातो. स्वच्छ सुंदर असलेल्या ...
सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हंगाम असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला ओळखले जाते. तेंदूपत्ता संकलनासाठी दरवर्षीच्या तुलनेत दिवसेंदिवस परजिल्ह्यातील मजुरांची संख्या ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही. ...
जिल्ह्यात १२ मे पासून तेंदू संकलनाचा हंगाम सुरू झाला. १२ ते १८ मे या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत ११0 तेंदू युनिटमध्ये एकूण ८२४८३.६८५ प्रमाणीत गोणी तेंदू संकलीत झाला ...
शेतीतील मजुरांच्या समस्येला तोंड देण्याबरोबरच शेतीचे यांत्रिकीकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हाभरातील शेतकर्यांच्या ३७ गटांना रोवणी यंत्राचा पुरवठा करण्यात आला आहे. ...