अत्यंत विपरीत परिस्थितीत दीनदुबळ्या लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने बाबा आमटे यांनी तालुक्यातील हेमलकसा येथे २३ डिसेंबर १९७३ मध्ये लोकबिरादरीची स्थापना केली. ...
अहेरी, एटापल्ली व भामरागड, सिरोंचा या चार तालुक्यासाठी अहेरी येथे एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अहेरीपासून सिरोंचाचे ९६ किमी अंतर आहे. यामुळे तिनही तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला ...
एकूण शेती उत्पादनाच्या ९० टक्केपेक्षा जास्त उत्पादन धान पिकाचे घेतल्या जाते. धान पिकाचा रोवणी खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन व किंमत वाढत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा ...
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आयोजित आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे घेतले. त्यात सामूहिक विवाह योजनेंतर्गत एकूण ९८५ जोडप्यांचे शुभमंगल झाले. ...
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांच्या परवानगीनंतर रक्ताचे सेवा शुल्क जवळपास दुप्पटीने वाढले असून वाढलेल्या दराची अंमलबजावणी गुरूवारपासूनच करण्यात येत आहे. ...
पंचायत समिती आरमोरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी स्थानिक केंद्रशाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत प्राथमिक शाळा ...
अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच एटापल्ली तालुक्यातील तुमडी येथील सेवाआश्रमच्या पटांगणावर घेण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आलेल्या मेळाव्यात अंगणवाडी ...
जून महिना संपण्याच्या मार्गावर असतांनाही दमदार पावसाने अजूनपर्यंत बऱ्याच भागात हजेरी लावली नसल्याने पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट होण्याची ...
शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवीन शैक्षणिक साहित्य, नवे मित्र यांच्या जोडीलाच आता नवीन शाळाही विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे. ...
२००२ मध्ये राज्यातील आघाडी सरकारने गुटखाबंदीची घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २०१२ मध्ये याबाबतचा निर्णय सरकारने घेतला व राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या ...