संग्राम केंद्राच्यावतीने सामान्य नागरिकांच्या उपयोगी पडणारे दाखले बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून ६ जूनपर्यंत सुमारे १ लाख ४३ हजार ४५८ जन्माचे दाखले, ५६ हजार ६९३ मृत्यूचे दाखले ...
शासनाच्या किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत यंदा ९ मे २0१४ अखेरपर्यंत मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत एकूण ५८ लाख ८ हजार २३४ क्विंटल धान्य खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. ...
चामोर्शी ग्रामपंचायतीच्या सरपंच मालन बोदलकर या काही ग्रा.पं. सदस्य व कर्मचार्यांना घेऊन ग्रामपंचायत मालकीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी बालोद्यानात गेल्या. दरम्यान अतिक्रमण काढण्यास विरोध ...
छत्तीसगड-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, कोर्ला या दुर्गम गावांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील खासगी वाहतुकदारांना ...
मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानावर शुक्रवारपासून ८३ जागांच्या पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीला सुरूवात झाली आहे. दररोज एक हजार उमेदवारांची परीक्षा घेतली जात आहे. ...
वनविभागाच्या आरमोरी बिट आगारामध्ये गेल्या ५ वर्षापूर्वीचे लाकडे ठेवण्यात आली आहे. या लाकडांवर उदळी चढून ते पूर्णत: जीर्ण झाले आहेत. परिणामी वनविभागाच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणामुळे शासनाचा ...
२६ मे २0१४ ला केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झाले. त्यानंतर सरकारने अजुनही महागाई कमी करण्यासाठी पावले उचलली नसली तरी तेल व डाळ तसेच धान्याच्या ...
बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले गोपीनाथ मुंडे यांचा विदर्भाच्या ग्रामीण भागाशी अनेकदा संपर्क आला. १९९0-९१ मध्ये विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी चंद्रपूर लोकमत कार्यालयाला भेट दिली होती. ...
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे राज्य परिवहन महामंडळाचे दोन आगार आहेत. या आगारांतर्गत अनेक नादुरूस्त बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. यातील अनेक बसगाड्या प्रवासादरम्यान बंद ...
येथे गेल्या काही वर्षापासून नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यात आले. मात्र या पेट्रोलपंपामध्ये जुन्या मशीन लावण्यात आल्या आहे. यामुळे या मशीनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहनधारकांना पेट्रोलअभावी प ...