शालेय कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे़ खाजगी शाळेतील कर्मचारी भरती करिता मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडे कर्मचाऱ्यांच्या भरतीचे ...
स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक चांगल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेतात. मात्र, तरीही अनेक पालक मुलांना खासगी शिकवणीत पाठवीत असल्याचे ...
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवे रेल्वे मार्ग टाकण्याचे काम त्या-त्या राज्यातील सरकारच्या भागीदारीतून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील अनेक रेल्वे मार्ग रखडले असल्याची माहिती समोर ...
आदिवासी आयुक्तस्तरावर यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ जूनला शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले. आयुक्तालयाच्या निर्देशावरून प्रकल्प कार्यालयातर्फे गणवेश ...
गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वडधा नजीकच्या मौशीखांब येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे काम पूर्ण होऊनही जुन्याच पडीक इमारतीतून कारभारत चालत असल्याने ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून कमी करून सरकारने सहा टक्क्यावर आणले. हे सर्वश्रुत आहे. ओबीसींच्या आरक्षण कमी करताना हे आरक्षण आदिवासींसाठी वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या अनेक मागण्यांसाठी ग्रामसेवक २ जुलै २०१४ पासून राज्यव्यापी आंदोलन करणार, असा निर्णय स्थानिक ग्रामसेवक भवनात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ...
भारनियमन व वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात कोरची येथील मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करून वीज वितरण कंपनीच्या ...
पाऊस लांबल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला असला तरी पेरणी उशिरा होईल, यासाठी एकदम घाबरून जाण्याचे कारण नसून पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे, असा सल्ला कृषी ...
सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत औषध निर्माण अधिकाऱ्यांवर अन्याय झाला असल्याने या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी ...