राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भात तीन ते चार जिल्हा परिषदांवर भाजपच्या मदतीने सत्ता मिळविली आहे. आता या सत्तेतील भागीदार असलेले राकाँचे काही पदाधिकारी भारतीय जनता पक्षात ...
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच पोलिसांच्या माध्यमातून त्यांना तत्काळ सिरोंचा ...
१८ आॅगस्ट २००९ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या ११ तालुक्यात नियुक्त झालेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची मुदत १८ आॅगस्ट २०१४ ला संपणार आहे. त्यामुळे १४४ जणांचे दंडाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात येतील. ...
केंद्र सरकारने नुकतीच रेल्वे दरवाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. या दरवाढीच्या विरोधात देसाईगंज येथील रेल्वेस्थानकावर बुधवारी काँग्रेसतर्फे ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात आले. ...
समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. गडचिरोली जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे २०१३-१४ या शैक्षणिक ...
अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ...
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पूर्ववत कायम ठेवावे, या मागणीसाठी आमदार आनंदराव गेडाम यांच्या घरासमोर महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने निदर्शने देण्यात आली. ...
गुजरीमध्ये वाहने येण्यासाठी विठ्ठल मंदिराकडील मार्ग उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी बुधवारपासून बेमुदत गुजरी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
एटापल्ली हा गडचिरोली जिल्ह्याचा संवेदनशिल व नक्षलग्रस्त तालुका आहे. या भागात नागरिकांना पायाभूत व मुलभूत सुविधा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कसोसीने प्रयत्न करीत आहे. ...
येथील भूमीअभिलेख कार्यालयात २२ पैकी १५ पदे रिक्त आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्त न केल्यामुळे तालुक्यातील नागरिक व शेतकरी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...