मे महिन्यातच आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली होती. या प्रश्नावर अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. दीपक आत्राम यांनी आदिवासी विकास व अन्न नागरी ...
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये नेट कनेक्टीव्हीटी आहे. अशा ८६ गावामध्ये नागरिक सुविधा केंद्र १५ दिवसांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार ...
आरमोरी तालुक्यातील एपीएल कार्ड धारकांना मागील ४ महिन्यापासून सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य बंद झाले असल्याने या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. ...
औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारण्यासाठी लागू असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अॅक्टला डावलून गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीतील ४२ एकर जागा पोलीस विभागाला देण्यात आल्यामुळे ...
अल्पवयात बाल कामगाराला कामासाठी प्रवृत्त केल्याने तो शिक्षणाच्या संधी, बालसुलभ खेळ व करमणूक यापासून वंचित राहते. रात्रंदिवस काम केल्याने त्याची शारीरिक वाढ खुंटून त्याच्या व्यक्तीमत्व विकासास ...
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देऊन येथे उद्योग सुरू करण्याची भूमिका घेण्याऐवजी राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाने गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीतील ४२ एकर जागा पोलीस ...
शिक्षकांच्या संस्कारातूनच शाळेतील विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक घडणार आहेत. शिक्षकांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून आनंददायी शिक्षणातून संस्कारीत विद्यार्थी घडवावे. विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व्यापक ...
वडीलोपार्जित आमच्या मालकीचे २२ एकर शेती गैर आदिवासी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आर्थिक मोबदला देऊन फेरफार करून शेती बळकाविली. यामुळे आम्ही आदिवासी भोगवटदार भूमिहिन झालो. ...
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बनावट व नियमबाह्य बदल्यांचा घोटाळा गाजला होता. या प्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेने शासनाकडे दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. ...
गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागातून सुमारे २ लाख ३ हजार ४८२.६८६ प्रमाणित गोणी तेंदू संकलन करण्यात आले आहे. तेंदू संकलनातून वनविभागाला कोट्यवधी रूपयाचा महसूल प्राप्त झाला आहे ...