येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या ...
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती ...
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सन २०१३-१४ च्या धान खरेदीसाठी केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१४ पर्यंत मुदत दिली होती. धान्य खरेदीची मुदत संपल्याने जिल्ह्यातील धान खरेदी थांबली होती. ...
प्रवाशांचे उन्ह, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी बस थांबा तिथे बसस्थानक राज्य परिवहन महामंडळातर्फे योजना राबविली जात आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक बसथांब्यावर बसस्थानकाच्या ...
महावितरणच्या ग्राहकांच्या तक्रारींचा विशेषत: वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारीची दखल पूर्वी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावरही तक्रार निवारण केंद्रात घेण्यात येत होती. फेब्रुवारी महिन्यापासून ...
गडचिरोली हा नक्षली कारवायांच्यादृष्टीने संवेदनशील जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या धानोरा तालुक्याला लागून छत्तीसगड राज्याची सीमा आहे. या सीमेवरून गडचिरोली जिल्ह्यातून राज्याच्या इतर भागात ...
विदर्भ राज्य झाल्याशिवाय विकासाची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीसाठी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राम नेवले यांनी केले. ...
नागपूर-नागभीड या रेल्वेमार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्याबरोबरच वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गासंदर्भात असलेल्या अडचणी दूर करण्यात याव्या, या मागणीसाठी विदर्भातील भाजपाचे खासदार एकवटले ...
येथील सर्वोदय वार्डातील गुजरीकरिता जड वाहनाच्या वाहतुकीसाठी कायमस्वरूपी रस्त्याची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
मुंबई येथे ७ जून रोजी पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच विद्यमान व माजी आमदार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ...