गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एका आश्रम शाळेमध्ये कार्यरत महिलेवर तीन नक्षलींनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणातील एका आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
स्थानिक रेल्वे स्टेशनवर थांबा असलेली बिलासपूर-चेन्नई ही एक्सप्रेस रेल्वे गाडी जुलै महिन्यापासून शहरातील रेल्वे स्थानकावर थांबणार नाही़ रेल्वे प्रशासनाव्दारे लोकसभा निवडणुकीनंतर लगेच थांबा बंद होणार ...
कृषी गोदामाचा वापर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिकाधिक भाव मिळवून देण्याकरिता तसेच शेतीला लागणारे खत, बियाणे, औषधी साठवणूक करून शेतकऱ्यांना योग्य भावाने वितरीत करता येते. ...
ग्रामीण कृषी कार्यानुभव अभ्यासांतर्गत कनेरी येथे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत धानावरील बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक नुकतेच करून दाखविण्यात आले. ...
रेल्वेच्या २४ तासाआधी मिळणाऱ्या तत्काळ तिकीटातील वेटिंग आता पूर्णपणे बंद होणार आहे़ तत्काळ तिकीटामध्ये येत्या आॅगस्ट महिन्यापासून फक्त खात्रीशिर तिकीटच (कन्फार्म) मिळणार आहे. ...
राज्य शासनाने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी भरीव तरतूद केली असून त्यांतर्गतचा निधी संबंधित उपयोजनेवरच खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ...
सन २०११-१२ या वर्षात नवीन बसस्थानकासमोरील नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. कंत्राटदाराने सदर काम २०१४ मध्ये सुरू केले. केवळ २० ते २५ मीटर नालीचे बांधकाम करून कंत्राटदाराने काम बंद केले. ...
मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी ११ जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना पॉवर टिलर, भात रोवणी, कोनोविडर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व भात ...
मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. दरम्यान शनिवारी सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग जमून जोरदार वादळी पाऊस अहेरी तालुक्यात बरसला. या पावसामुळे अहेरीसह अनेक गावातील ...
एटापल्ली तालुक्याच्या कसनसूर पोलीस ठाण्यांतर्गत कोटमी जंगल परिसरात शनिवारी सकाळी ८ वाजता पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. ...