२०१४ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बियाणे कंपनीकडे बियाण्यांची मागणी करण्यात आली. शासनाच्यावतीने सर्व पिकांची मिळून २५,३३७.३३ बियाण्यांचा पुरवठा जिल्ह्याला झाला ...
राज्य सरकारने ग्रामपंचायतींमार्फत शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेंतर्गत अनेक ग्रामपंचायती पावसाळ्यात वृक्षलागवड करणार आहे. ...
चामोर्शी उपविभागातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. ९३ हजार रूपयांचा दंड मे महिन्यातील कारवाईतून करण्यात आला आहे. ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या १२९ मुख्याध्यापकांची पदावनती करू नये, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतल्यानंतर पदावनतीस तूर्तास स्थगिती देण्यात आली. ...
वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यासाठी तसेच नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्याही कामाला मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी ...
भामरागड तालुक्यात अनेक गावाजवळून नदी व नाला वाहत नाही. अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या बिकटच आहे. अशा गावातील नागरिकांनी आपली जनावरे जगविण्यासाठी जंगलात उन्हाळ्याच्या दरम्यान सोडून दिली होती. ...
शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या परीपूर्ण करून स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणाऱ्या कस्तुरबा गांधी कन्या शाळेला राज्यात अनेक ठिकाणी स्वत:च्या इमारती नाहीत. ...
नैसर्गिक सौंदर्याने भरभरून उधळण केलेल्या भामरागड तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत भामरागडचा पर्यटनाच्या ...
विळ्याच्या आकारासारखा रक्ताच्या पेशीचा आकार होतो. यामुळे मानवाच्या शरिरातील रक्ताचे संक्रमण होऊ शकत नाही. परिणामी कृत्रिम रक्ताची गरज भासते, अशा रोगाला सिकलसेल आजार असे म्हणतात. ...
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने फोल ठरविली आहे. शहरातील निम्म्यापेक्षा अधिक वार्डातील नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने ...