पावसाळ्यात जनावरांना विविध रोगाची लागण होते. खरीप हंगामामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. उपचाराअभावी पशुधन दगावण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान ...
मागील आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सचे शहरात व ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. मोबाईल फोनची सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारले जात आहेत. मात्र टॉवर उभारण्याकरिता शासकीय धोरणानुसार ...
राज्यात आरोग्य संस्था स्थापन्याबाबत आरोग्य विभागाने बृहत आराखडा तयार केला असून यात विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र या आराखड्यात कुरखेडा तालुक्यातील पुराडा या नवीन ...
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस विभागाने आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे आयोजित केले. सन २०१२ यावर्षी मेळाव्याच्या माध्यमातून विविध गावात ...
जिल्ह्यात एक डायट व खासगी व्यवस्थापनाचे १७ असे एकूण १८ डीटीएड् अध्यापक विद्यालय आहेत. या सर्व कॉलेजचे मिळून १ हजार १४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र यंदा जिल्हाभरातून डीटीएड्च्या ...
शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करू नये यासाठी आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आमदार डॉ. नामदेव उसेंडी ...
अत्यंत विपरीत परिस्थितीत दीनदुबळ्या लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने बाबा आमटे यांनी तालुक्यातील हेमलकसा येथे २३ डिसेंबर १९७३ मध्ये लोकबिरादरीची स्थापना केली. ...
अहेरी, एटापल्ली व भामरागड, सिरोंचा या चार तालुक्यासाठी अहेरी येथे एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अहेरीपासून सिरोंचाचे ९६ किमी अंतर आहे. यामुळे तिनही तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला ...
एकूण शेती उत्पादनाच्या ९० टक्केपेक्षा जास्त उत्पादन धान पिकाचे घेतल्या जाते. धान पिकाचा रोवणी खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन व किंमत वाढत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा ...
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आयोजित आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे घेतले. त्यात सामूहिक विवाह योजनेंतर्गत एकूण ९८५ जोडप्यांचे शुभमंगल झाले. ...