आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेकडून अहेरी आगारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आगाराचे अध्यक्ष मेघराज बागसरे व सचिव अब्दुल वाहब ...
१९८० च्या वनकायद्यामुळे रखडलेल्या सिंचन प्रकल्प झुडपी जंगलाचा तिढा सुटल्याने मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असली तरी रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला येणारा खर्च सरकारी तिजोरीतून ...
आदिवासी विविध सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने उचल केली नाही. सदर धान पूर्णपणे सडले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी या धानावर पडून वाहत ...
गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र व धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गाव अरण्य भागाला लागून आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. ...
नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. या योजनेंतर्गत भात, कापूस, सोयाबीन या तिनही पिकांसाठी ...
देसाईगंज तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या पिंपळगाव (हलबी) येथे यंत्राच्या सहाय्याने भात रोवणीचा कार्यक्रम मंगळवारी पावसाच्या सरींसोबतच गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
आसरअली पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी निर्मला व्यंकटी मोगरम या महिलेला मारहाण केलेली नाही. या महिलेच्या तक्रारीमागे सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक ...
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय अहेरी येथील सहाय्यक अभियंता श्रेणी १ चे पद मागील दोन महिन्यांपासून रिक्त असल्याने या उपविभागाचा अतिरिक्त प्रभार एटापल्लीच्या सहाय्यक अभियंत्यांवर ...
राज्यातील विजेची वाढती मागणी, निर्मिती व पुरवठ्याची तूट लक्षात घेऊन राज्य शासनाने अपारंपारिक उर्जेचा वापर करून ग्रामीण भागातील रस्त्यावर सौर पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. ...
२१ टन तांदूळ भरलेला ट्रक येथील आरमोरी मार्गावरील शिवाणी पेट्रोल पंपासमोरून अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...