शासकीय जमिनीवर मागील १० वर्षांपासून झोपड्या बांधून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना शनिवारी महसूल व वन विभागाने संयुक्त कारवाई करून हटविले. त्यांच्या झोपड्याही उद्ध्वस्त केल्या. ...
अन्न व औषधांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने एका वर्षात केवळ ८७ प्रकरणांच्या माध्यमातून १८ हजार ४०० रूपयांचा तडजोड शुल्क गोळा केला आहे. ...
गडचिरोली तालुक्यातील नवेगाव मुरखळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात टेंभा येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ...
गावतपाळीवर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यास गृहमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली असून मानधनवाढीचे प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे ...
बालकांना सक्तीचे शिक्षण कायदा २०१३ च्या नियमानुसार जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ व वर्ग ८ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. गावकऱ्यांनी देखील मोठा गाजावाजा करीत नवीन वर्ग सुरू केले. ...
चामोर्शी मार्गावर असलेल्या कैकाडी वस्तीमध्ये मूलभूत सायीसुविधा पुरविण्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कैकाडी समाजाच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...