या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला ...
चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे २००८-०९ मध्ये अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षापासून सदर बांधकाम अर्धवटच आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रातील ...
नक्षलग्रस्त भागात पोलिसांप्रमाणेच पोलीस पाटीलसुद्धा अत्यंत जोखीम पत्करून काम करतात. त्यामुळे त्यांना पोलिसांप्रमाणेच दीडपट मानधन देण्यात यावे व हत्येनंतर शहिदाचा दर्जा देण्यात यावा, ...
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती खस्ताहाल आहे. आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या समस्या जि. प. च्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या ...
नक्षल्यांच्या दहशतीने एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक पोलीस पाटील, कोतवाल व ग्रामपंचायत सदस्यपदांची जबाबदारी स्विकारण्यास तयार नाही. मात्र याच तालुक्यातील पाच गावातील ...
कोटगल (हेटी) येथील दलित समाजावर जातीय द्वेशातून सामाजिक व धार्मिक अन्याय करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कोटगल (हेटी) येथील दलित समाज बांधवांनी केली आहे ...