तालुका, ग्रामीण व दुर्गम भागातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक विभागाच्या कामात दिरंगाई निर्माण झाली आहे. ...
बांबू कामगारांना चांगल्या प्रतीच्या ५० हजार बांबूचा पुरवठा करावा, या मागणीसाठी बुरड संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यानंतर बांबू कामगारांच्या अनेक मागण्यांचे ...
राज्यातील प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी, शाळा व प्राथमिक शिक्षकांच्या न्याय मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करून ...
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ पण, लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़ ...
पूर्व विदर्भातील बंगाली माध्यमांच्या ५६ प्राथमिक शाळांना नैसर्गीक वाढीचे आरटीई अंतर्गत वर्ग १ ते ५ पर्यंत बंगाली माध्यम सुरू करण्याबाबत तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग सहा ...
वेगळा विदर्भ होणे हा वैदर्भिय जनतेच्या हक्काचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. या विषयावर नागपूर येथील जनमंच या सामाजिक राजकीय संघटनेने ‘लढा विदर्भाचा’ या विषयावर जनजागृती ...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह विदर्भातही काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. विदर्भात पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे पक्षाचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते निराश झाले होते. ...
जून महिन्यात केवळ ५९ मिमी पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यातही पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात केवळ २९ टक्के पेरण्या आटोपल्या असून शेतात पेरलेले पऱ्हे ...