१९६४ मध्ये आलापल्ली येथील कारागिराने साकारलेले भामरागड येथील वन विभागाचे लाकडी विश्रामगृह नव्याने साकारण्याचे काम कारागिराच्या तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी सध्या करीत आहे. ...
लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळत नसून सर्वच बाबतीत विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. यामुळे विदर्भाचा विकास रखडला आहे. वैदर्भीय लोकांच्या अस्मितेसाठी संघर्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे. ...
कुत्र्यांनी केलेल्या पाठलागामुळे रोही (नीलगाय) पोर्ला शेतशिवारात जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शेतात काम करीत असलेल्या सुज्ञ शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे रोहीचे प्राण वाचले. ...
तालुका, ग्रामीण व दुर्गम भागातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देत नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक विभागाच्या कामात दिरंगाई निर्माण झाली आहे. ...