नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. या योजनेंतर्गत भात, कापूस, सोयाबीन या तिनही पिकांसाठी ...
देसाईगंज तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या पिंपळगाव (हलबी) येथे यंत्राच्या सहाय्याने भात रोवणीचा कार्यक्रम मंगळवारी पावसाच्या सरींसोबतच गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...
आसरअली पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी निर्मला व्यंकटी मोगरम या महिलेला मारहाण केलेली नाही. या महिलेच्या तक्रारीमागे सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक ...
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय अहेरी येथील सहाय्यक अभियंता श्रेणी १ चे पद मागील दोन महिन्यांपासून रिक्त असल्याने या उपविभागाचा अतिरिक्त प्रभार एटापल्लीच्या सहाय्यक अभियंत्यांवर ...
राज्यातील विजेची वाढती मागणी, निर्मिती व पुरवठ्याची तूट लक्षात घेऊन राज्य शासनाने अपारंपारिक उर्जेचा वापर करून ग्रामीण भागातील रस्त्यावर सौर पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. ...
२१ टन तांदूळ भरलेला ट्रक येथील आरमोरी मार्गावरील शिवाणी पेट्रोल पंपासमोरून अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
४ मार्च २०१४ च्या अधिसूचनेनुसार पेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यातील अनेक वस्त्या, वाड्या व टोल्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येणार आहे. चामोर्शी तालुकयातील हळदवाही ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या ...
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिरोंचाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नारायणपूर येथे यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी मॅट नर्सरी तयार करण्याचे ...
शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहे. मात्र प्रशासनाकडून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अपेक्षीत फलश्रूती मिळत नाही, ...
चामोर्शी तालुक्यातील हळदवाही टोला व हळदवाही या दोन गावांना विद्युत पुरवठा करण्याकरीता हळदवाही टोला-हळदवाही बायपास मार्गावर विद्युत जनित्र बसविण्यात आले आहे. मात्र सदर जनित्र रस्त्याच्या ...