गडचिरोली तालुक्यातील नवेगाव मुरखळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात टेंभा येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ...
गावतपाळीवर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यास गृहमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली असून मानधनवाढीचे प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे ...
बालकांना सक्तीचे शिक्षण कायदा २०१३ च्या नियमानुसार जिल्हा परिषद शाळेत वर्ग ५ व वर्ग ८ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. गावकऱ्यांनी देखील मोठा गाजावाजा करीत नवीन वर्ग सुरू केले. ...
चामोर्शी मार्गावर असलेल्या कैकाडी वस्तीमध्ये मूलभूत सायीसुविधा पुरविण्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कैकाडी समाजाच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेकडून अहेरी आगारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आगाराचे अध्यक्ष मेघराज बागसरे व सचिव अब्दुल वाहब ...
१९८० च्या वनकायद्यामुळे रखडलेल्या सिंचन प्रकल्प झुडपी जंगलाचा तिढा सुटल्याने मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असली तरी रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला येणारा खर्च सरकारी तिजोरीतून ...
आदिवासी विविध सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने उचल केली नाही. सदर धान पूर्णपणे सडले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी या धानावर पडून वाहत ...
गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र व धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गाव अरण्य भागाला लागून आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. ...
नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. या योजनेंतर्गत भात, कापूस, सोयाबीन या तिनही पिकांसाठी ...
देसाईगंज तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या पिंपळगाव (हलबी) येथे यंत्राच्या सहाय्याने भात रोवणीचा कार्यक्रम मंगळवारी पावसाच्या सरींसोबतच गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...