चूल आणि मूल सांभाळणे ही महिलेच्या आयुष्यभराची जबाबदारी मानल्या गेली होती. आजच्या प्रगत युगातही ७० टक्केपेक्षा अधिक महिलांचे बहुतांश आयुष्य हेच सांभाळण्यात जात आहे. दिवसभराच्या कामानंतर ...
प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तथा शिक्षक संवर्गाच्या अनेक समस्या मागील सत्रापासून प्रलंबित आहेत. प्रलंबित समस्या सोडविण्यासंदर्भात समितीच्यावतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. ...
गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यात लोहखनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. या खनिजाच्या भरवशावर येथे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने अनेक उद्योजकांना लिज प्रदान केली होती. ...
गेल्या अनेक वर्षांपासून अहेरी, आरमोरी व कोरची या तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात या तिनही तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन ...
जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी वनविभागाने पाचही विभागात सुमारे २७ प्रकल्प सुरू केले असून या प्रकल्पाच्या माध्यमातून ६६० महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. ...