गावोगावी निर्माण झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, मध्यान्ह भोजन योजना, आश्रमशाळांची दुर्दशा यामुळे पालकवर्ग आपल्या मुलाला आश्रमशाळेत टाकण्यास इच्छुक नाही. परिणामी आश्रमशाळांमध्ये ...
धानाची रोवणी करीत असतांना पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धतीचा वापर केल्यास अधिकाधिक उत्पन्न येऊ शकते, धानाचे पीक घेण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये श्री पद्धती अत्यंत कमी खर्चाची ...
येथील बसस्थानकावर एक वर्षापूर्वी स्वतंत्र पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र या केंद्रात मागील सहा महिन्यांपासून पोलीसच राहत नसल्याने सदर मदत केंद्र कुलूपबंद झाले आहे. ...
धानोरा पंचायत समिती अंतर्गत मुरूमगाव येथे १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत अनेक नागरिकांनी घरकूल बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक पवित्रा घेतला. ...
पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. वातावरणातील बदलामुळे सध्या आष्टी परिसरात मलेरिया व डेंग्यू आजाराची लागण अनेक नागरिकांना झाली असल्याचे दिसून येते. ...
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अहेरी पंचायत समितीमध्ये एकूण १ हजार ४२५ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. या घरकुलांचा तालुक्यातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे. ...
शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र शासनाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावातील जवळपास ५०० कुटुंबाकडे स्वातंत्र्याच्या ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशा आहे. गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र आनंद व उत्साहाला पारावार उरत नाही. अशातच यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गडचिरोली शहरात जगप्रसिध्द असलेल्या पुणे ...
यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला ...
वनविभागाकडून वनतस्करांवर आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असले तरी अजुनपर्यंत याला यश प्राप्त झाले नाही. सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे. ...