निवडणूक विभागाच्या वतीने बुधवारी मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राची पोटनिवडणूक घेण्यात आली. यात ७.३० ते ३ वाजेपर्यंत १७ मतदान केंद्रावरून एकूण ९ हजार १८४ मतदारांनी ...
कायद्याची अंमलबजावणी व पालन करीत असताना पोलीस व नागरिकांमध्ये सतत सुसंवाद समन्वय असावा, असे प्रतिपादन राज्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. ...
तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा या मार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले असून बांधकाम विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
स्थानिक पोलीस स्टेशनला २५ पोलिसांची नवीन टीम जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यामार्फतीने दिली जाणार असून यातील एक पीएसआयसह सात पोलीस ठाण्यात रूजूसुद्धा झाले आहेत. ...
विकासाची फळे शेवटच्या माणसाला चाखता यावी, यासाठी लोकाभिमुख प्रशासन व पारदर्शक कार्यप्रणाली शासनाद्वारे अंगिकारण्यात येत आहे. लोकाभिमुख विकासासाठी शासन ...
संत, महात्मे समाज घडवितात, सत्ताधिकारी नाही. दारूविक्रेत्यांचे पुनर्वसन महत्त्वाचे नाही. दारूच्या व्यसनातून उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराला वाचविणे आवश्यक आहे. १०० टक्के दारूमुक्तीकरिता ...
आलापल्ली मसाहत स्थानिक राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे मार्र्कंडा (कं.) ग्रामपंचायतीला जोडण्यात आली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाकडे दोन्ही ग्रा. पं. नी पाठ फिरविली. ...
थेट अनुदान योजनेला २५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेक गॅस ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे गॅस ग्राहक आर्थिक अडचणीत सापडले ...
चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावापासून सात किमी अंतरावरील अहेरी मार्गावरील चंदनखेडी (वन) या फाट्यापासून ते चंदनखेडी गावापर्यंतच्या एक किमी रस्त्याचे एकाच वर्षात दोनदा ...