शिक्षण हक्क कायद्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या खासगी शाळांमधील शिक्षकांना रूजू करून घेण्यास शैक्षणिक संस्थांनी नकार दिला आहे. त्यामुळे या शिक्षकांसमोर फार मोठा पेच निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक मिळून एकूण १ हजार ५५७ शाळा आहे. वीज असलेल्या गावातील शाळांना इलेक्ट्रिक तर वीज नसलेल्या शाळांना ...
विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावीत असल्याने प्राध्यापक व शिक्षकांनी नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना खेळासाठीही प्रोत्साहित करावे, ...
चामोर्शी तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वसलेल्या गावात अनेक समस्या आहेत. तालुक्यातील रेगडी- कसनसूर मार्गाची दुर्दशा झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे ...
जंगल व वन्य जीवांच्या संरक्षणासाठी शासनाने स्वतंत्र वन विभाग स्थापन करून त्यात हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. मात्र मागील काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त ...
आईनंतर माणूस घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात सध्या संभ्रमावस्था आहे. शिक्षक व संघटनेने हाक दिल्यास आपण ...
स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या ...
मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. ...
वाहतूक करणारा ट्रक आणि गिट्टी वाहून नेणाऱ्या टिप्परची समोरासमोर धडक बसल्याने टिप्पर चालक जखमी झाल्याची घटना रविवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास वैरागड-कढोली ...
विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी सिंदखेड ते कालेश्वरपर्यंत विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील बहूसंख्य नागरिकांनी सहभाग घ्यावा ...