तालुक्यात वैनगंगा व गाढवी या दोन नद्या आहेत. यापैकी वैनगंगा नदी परिसरात शहरी विभाग तसेच मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींची गावे जवळ पडत असल्याने शासकीय कामांपासून ते घरबांधणीपर्यंत याच नदीची रेती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मागील दोन वर्षांपासून व ...
ऑनलाईन फसवणूक करणारे विविध क्लुप्त्यांचा वापर करून नागरिकांच्या बँक खात्यामधील पैसे ऑनलाईन गहाळ करतात. प्रत्येकाच्या बँक खात्याला माेबाईल क्रमांक जाेडला आहे. त्यामुळे खात्यात पैसे जमा हाेणे व पैसे कपात हाेणे याचा संदेश माेबाईलवर पाठविला जाते. आपल्या ...
गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. ...
काळी फित आंदोलन, एक दिवसाचा लाक्षणिक संप, त्यानंतर १३ व १४ डिसेंबर रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयात साखळी उपोषण करण्यात आले हाेते. त्यानंतर आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदाेलनात विद्यापीठात कार्यरत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटन ...
देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असल्याने येथील नागरिकांना देसाईगंजवरूनच पुढचा प्रवास करावा लागताे. देसाईगंज रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवाशी मिळत असल्याने, सर्वच पॅसेंजर व काही एक्स्प्रेसचे थांबेही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेने प् ...
जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपरिक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करतील. या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक अनुज तारे याच्या मार्गदर्शनात अहेरी, जिमलगट्टा ...
शेतीतील यांत्रिकीकरणामुळे बैलांचेही महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गायी कसायाला विकण्यास सुरुवात केली आहे. २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. त्यावेळी गडचिराेली जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांची संख्या ५ लाख १ हजार ३२३ एवढी हाेती. २०१९ राे ...
अनुसया माेगरकर गावातील अन्य तीन महिलांसोबत जंगलात झाडू तयार करण्यासाठी लागणारे गवत आणायला गेली होती. गवत कापत असतानाच अचानक वाघाने झडप घातली व तिला जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. ...
एका वर्षातील २४० दिवस कामगाराने काम केले, तर त्याला विनानोटीस कामावरून कमी करता येत नाही. अचानक जुन्या कामगारांना काढून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये, असे सर्व नियम असले तरी, या सर्व नियमांची अंमलबजावणी न होता हे सर्व कायदे कागदावरच पाहायला ...
विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या जिल्ह्यात २५४ चमू तयार केल्या आहेत. एका चमूत दोन आरोग्य कर्मचारी राहतील. प्रत्येक चमूला दरदिवशी गावाचे वाटप करून त्या ठिकाणी लसीकरणाबाबत जनजागृती तसेच प्रत्यक्ष पात्र नागरिकांना लस द्यायची आहे. २० ते २७ डिसेंबरपर्यं ...