नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी
Gadchiroli (Marathi News) नागपूर : पोलीस आयुक्तांनी संत्रानगरीतील प्रसिद्ध मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे दोन सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. ही व्यवस्था तात्पुरती असून कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राज्य शासनाला आठ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. यासंदर्भात मुं ...
बालगृहातील मुलगी पळाली ...
येथील पवन गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. ...
धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ, .. ...
सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती आरमोरीच्या वतीने सन २०१४-१५ या खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानावर प्रती ... ...
राष्ट्रीय कृषी पीक योजनेच्या माध्यमातून २००२-०३ पासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. यावर्षीही जून महिन्यात झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ...
महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या निर्माणाधीन कामापासून २० फूट अंतरावर अवैध रेती उत्खनन सुरू आहे. ...
जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील नाल्यावर लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले. ...
रांगी गावाजवळ दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाला. या अपघातात एक इसम गंभीररीत्या जखमी झाला आहे. ...
चामोर्शी तालुक्यातील विसापूर येथील शेतकरी बापू कोको नरोटे यांच्या नदीकाठावरील शेतात धान रोवणीसाठी चिखल करीत असताना ट्रॅक्टर उलटून ... ...