गाव विकासाचा नियोजनबध्द आराखडा तयार करून गावाचा विकास साधण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे. मात्र गाव विकासाचे नियोजन करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण... ...
जिल्ह्याच्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातून शिक्षणाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातून येऊन भामरागड येथील वसतिगृहात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या ३०-५४ योजनेंतर्गत वन विभाग कॉलनी ते पातगट्टा पोचालु यांच्या घरापर्यंत ५०० मीटर लांबी व ३ मीटर रूंदीच्या रस्त्याच्या खडीकरणाचे काम करण्यात आले... ...