तेलंगण सीमेलगत महाराष्ट्राला लागून तेलंगण सरकार चार सिंचन प्रकल्पाचे काम रेटून नेत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून या कामाला पूर्ण सहकार्य मिळत असल्यामुळे .... ...
भूजल पातळीत वाढ होण्याबरोबरच शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ...
दंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेता तहसील कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या कन्नेपल्ली येथील ३७ नागरिकांना अहेरी पोलिसांनी अटक करून त्यांचे सुरू असलेले आंदोलन दडपून टाकले. ...