एटापल्ली हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि मागास तालुका म्हणून ओळखला जातो. पण सुरजागड खाणीमुळे या भागात रोजगाराला चालना मिळून नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. लॉयड्स मेटल्स कंपनीनेही रोजगारासोबत परिसरातील गावांमध्ये मूलभूत सुविधा देण्यास सुरुवात केली ...
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केेली ...
Gadchiroli News दुर्गम, आदिवासीबहुल भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद हा अडसर ठरत आहे. त्यामुळे या भागाच्या संपूर्ण विकासासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...