नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग नेहमीच तत्पर असल्याचे प्रतिपादन प्रभारी पोलीस निरिक्षक नानासाहेब कदम यांनी केले. ...
जवळपास ३० हजार रूपयांचे वीज देयक प्रलंबित असल्याच्या कारणावरून महावितरणने अहेरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वीज पुरवठा मीटर काढून बंद केला होता. ...
आरोग्य टिकविण्यासाठी माणसाला शुध्द पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक गावांमध्ये गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ...