आपल्या हक्कांसाठी देशातील तमाम दलित, आदिवासी व बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन वर्तमान स्थितीत कायदेशीर लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन .... ...
रेशन कार्डधारक स्वस्त धान्याच्या वाटपात होणारी अफरातफर बंद करून योग्य उत्पन्न गटातील व्यक्तीला त्याचे हक्काचे रेशन मिळण्यासाठी सर्व कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात आहे. ...
चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत विनाअनुदान तत्वांवर असलेल्या सव्वाशेवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारने अदा केली ...
देसाईगंज तालुक्यातील कोकडी, तुळशी येथील धान पिकावर मावा, करपा, तुडतुडा रोगाने आक्रमण केले असून बहुतांश शेतकºयांच्या धान पिकाला रोगाने ग्रासले असल्याने ... ...
आरमोरी तालुक्यातील वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पुरातत्व विभागाकडून निधी मंजूर केला जातो. मागील पाच वर्षांपासून बहुतांश निधी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची डागडुजी करण्यावरच खर्च केला जात आहे. ...