अहेरी तालुक्याच्या कमलापूरसारख्या अतिदुर्गम भागात वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी स्वालंबन व श्रमदानातून सन १९५८ मध्ये गुरूदेव आश्रशाळेचे स्थापना केली. मात्र सदर संस्था चुकीने हस्तांतरण झाल्यानंतर या आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत ...
चामोर्शी नगर पंचायतीच्या विषय व स्थायी समितीच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये सर्व सभापतीपदे अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडे राहिली आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या मार्फत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाण्यांचे वितरण केले जाते. यावर्षीच्या रबी हंगामासाठी सुमारे ४१० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...
भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध केला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण्यात ...
भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मिस्ड कॉल दिलेल्या व्यक्तीसोबत संपर्क साधून नक्षलविरोधी अभियानासाठी त्यांची मदत घेण्याची अनोखी योजना आखण ...
नक्षलवाद्यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत अचानक हिंसक कारवाया सुरू केल्याने पोलीस यंत्रणा त्रस्त आहे. त्यात आता त्यांना शनिवार दि.२ पासून सुरू होत असलेल्या पीएलजीए सप्ताहाचा सामना करावा लागणार आहे. ...
जिल्ह्यातील एटापल्ली व अहेरी नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबरला विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. ...
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देसाईगंजच्या वतीने कार्यालयात आशा दिवसानिमित्त वडसा तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
कुणबी समाज संघटनेच्या वतीने १७ डिसेंबर रोजी रविवारला स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर कुणबी समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...
आंबेडकरवादाचे सिद्धांत, नीती, कार्यक्रम, प्रतिनिधीत्व, व्यक्तीमत्व, नेतृत्व या आधारावर आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली असून .... ...