भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे मुख्य अभियंता कॅम्पे गौंडा यांनी नुकतीच वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिराची पाहणी केली. येथील दगडांवर कोरलेल्या मूर्तींचे सौंदर्यीकरण दीर्घकाळ टिकण्यासाठी मूर्त्यांवर पुजेचे साहित्य टाकू नका अशा सूचना ...
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे, २४ डिसेंबर १९९६ मध्ये पेसा कायदा अंमलात आणला. या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा आदिवासी समाजाच्या विकासासाठी व गावकल्याणासाठी दुधारी शस्त्र आहे,...... ...
येथील श्री गुरूदेव सेवाश्रम हनुमान वार्डाच्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान याप्रसंगी देसाईगंज शहरातून राष्ट्रसंतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ...
इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रूग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे देण्यात यावे, या मागणीसाठी माळी समाज संघटनेच्या वतीने रविवारी रूग्णालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असले ...
जल, जंगल व जमिनीवर आदिवासींची मालकी आहे. मात्र, भांडवलवादी व्यवस्थेत या मालकी हक्कावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे समस्त आदिवासी, दलित व बहुजनांनी एकत्र येऊन जल, जंगल व जमिनीसाठीचा संघर्ष बुलंद करावा, ..... ...
दिव्यांग व्यक्तींमध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत विशेष गुण असतात. त्यामुळे त्यांना अपंग न समजता दिव्यांग म्हणण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ज्या व्यक्तीच्या मनाची उंची अधिक आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे. ...
यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीसह इतर आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय सत्र सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतर पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट करण्यात शालेय शिक्षण विभागाला यश आले. ...
सहकारी चळवळीशिवाय राष्ट्र बलशाली होऊ शकत नाही. समाजाने समाजासाठी चालविलेले क्षेत्र म्हणजे सहकार क्षेत्र होय. पण अलिकडे सहकार क्षेत्र संस्थापूजक होण्याऐवजी व्यक्तिपूजक झाल्याने अनेक संस्था डबघाईस आल्या आहेत. ...