तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा व परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही. परिसरातील पूल, रस्ते व अन्य सोयीसुविधांचा अभाव आहे. येथील लोकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा आहे. ...
गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांना जाहीर करण्यात आला असून विशेष पुरस्कारासाठी एंजल देवकुले हिची निवड करण्यात आली आहे. ...
गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-सावरगाव या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. विशेष म्हणजे, जपतलाई गावाजवळ जीवघेणे खड्डे निर्माण झाले असल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे. ...
ज्या समाजात आपण जन्मलो व लहानाचे मोठे झालो. त्या समाजाला काहीतरी देणे लागते. त्यामुळे समाजऋण फेडण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. ...
१ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी ४७ कोटी ६१ लाख रूपये रोहयो मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आले आह ...
नक्षल्यांमुळेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात फार मोठी बाधा निर्माण झाली आहे. त्यांचे बंधन झुगारण्यासाठी त्यांना गावात बंदी घाला, असे आवाहन भामरागडच्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांनी केले. ...
स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत देसाईगंज येथे २००९ मध्ये लाखो रूपये खुर्चन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडे तत्त्वावर द्यायचे होते. मात्र सदर गाळे अजूनपर्यंत भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही. ...
जिल्ह्यातील मागासर्गीय विद्यार्थ्यांची मागील तीन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी, ...... ...
जिल्हा पोलीस प्रशासन व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या वतीने पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील देवसूर येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात नागरिकांना विविध माहिती देण्यात आली. तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्या ...
शासनाकडून घेण्यात येत असलेल्या अन्यायकारक निर्णयांमुळे शैक्षणिक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. शासनाने सदर निर्णय बदलवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आ ...